Рет қаралды 211,054
सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अनेक वेब सिरीज, सिनेमे यांच्यामुळे लग्न या नात्यात काही बदल होत आहेत का? लग्नात तणाव निर्माण होण्यासाठी मोबाईल कारणीभूत आहे का? लग्न झाल्यानंतर मुले पालकांचा कामापुरता वापर करून घेतात का? मुली प्रथा परंपरा पालण्याला विरोध का करतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी, अनुरूप विवाह संस्थेच्या डॉ. गौरी कानिटकर यांची मुलाखत...
अनुरूप विवाहसंस्थेच्या CEO डॉ. गौरी कानिटकर यांची थिंक लाईफ साठी घेतलेली मुलाखत. भाग 4
वरील मुलाखतीच्या सिरीज मधील अन्य भाग -
...म्हणून विवाहबाह्य संबंध सुरू झाले | Gauri Kanitkar | EP 1/6 | - • ...म्हणून विवाहबाह्य स...
कमी वयात रिलेशनशिपची गरज काय? | Dr. Gauri Kanitkar | EP 2/6 | - • कमी वयात रिलेशनशिपची ग...
वधू/वर संशोधन ; पालकांचं कुठे चुकतं? | Dr. Gauri Kanitkar | EP 3/6 | - • वधू/वर संशोधन ; पालकां...
डॉ. गौरी कानिटकर यांची अन्य मुलाखत -
लग्न हा फक्त व्यवहार बनलाय का? | Gauri Kanitkar | - • लग्न हा फक्त व्यवहार ब...
अनुरूप विवाह संस्थावरील मुलाखती -
Harsha Bhogle | Anita Bhogle । Part १ - • Anuroop 43 Not Out - P...
Harsha Bhogle | Anita Bhogle । Part २ - • Anuroop 43 Not Out - P...
Sumeet Raghavan । Chinmayee Sumeet - • Anuroop 44th Foundatio...