या लढाईमुळे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे दोन तुकडे झाले? I Satara and Kolhapur I Tararani I Shahu

  Рет қаралды 768,150

The Marathi Bana

The Marathi Bana

Күн бұрын

Пікірлер: 577
@Themarathibana0112
@Themarathibana0112 4 ай бұрын
🔴महाराणी ताराबाई यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचा. * www.mahagranth.com/product-page/ajinkya-tararani
@samadhanmarkande6944
@samadhanmarkande6944 3 жыл бұрын
आमच्यासाठी महाराणी ताराबाई व छत्रपती शाहू महाराज दोघेही आदरणीय आहेत,दोन्ही ही स्वराज्याचे आधारस्तंभ होते.
@aksha13tv84
@aksha13tv84 2 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@guruboss2690
@guruboss2690 2 жыл бұрын
Watole kele SWARAJYA CHE 🙏💐🚩😠😠😠😠😠😠😠😠🚩🚩🚩🚩🚩
@shrirangjoshi6497
@shrirangjoshi6497 2 жыл бұрын
Matter hey nahi adharsthambhachi matter hey aahe ki ahankar .
@premaswar6814
@premaswar6814 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🙏
@manishahanmante8496
@manishahanmante8496 Жыл бұрын
Ani ekmekanchya yudhat Mavle mele te kon hote
@nitinpisal1056
@nitinpisal1056 2 жыл бұрын
ही दोन गाद्या बद्दल ‌चा इतिहास 90 टक्के लोकांना माहित देखील नसेल पण या विडिओ च्या माध्यमातून सर्वांना माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@jayshreesawant2917
@jayshreesawant2917 2 жыл бұрын
महाराणी ताराबाई व छत्रपति शाहू महाराज दोघेही शूर होते.महाराष्ट्राला त्याचा अभिमान आहे.
@shrinivastekale8779
@shrinivastekale8779 2 жыл бұрын
आपण हा ईतीहास खूप च चांगला समजावून सांगितला त्यामुळे दोन घराणी कशी तयार झाली हे कळाले धण्यवाद
@Themarathibana0112
@Themarathibana0112 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏
@balkrushnmahadik1989
@balkrushnmahadik1989 2 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज नंतर चा पूर्ण कारभार हा महाराणी ताराबाई यांनी सांभाळा त्यामुळे हा इतिहास एवढा पुढे आला आहे
@nitintate-tb9wz
@nitintate-tb9wz Жыл бұрын
खर तर ताराराणी होत्या म्हणून स्वराज्य टिकलं होत. कारण त्यांना कडक शिस्तीच्या होत्या तर शाहू महाराज यांना अनुभव नसल्याने पेशव्यांनी त्याचा फायदा करून घेतला
@marathasamrajya2100
@marathasamrajya2100 Жыл бұрын
ताराराणी होत्या म्हणुन राज्य राहील याला काही लॉजिक नाही .. संताजी घोरपडे , धनाजी जाधव यांनी राष्ट्र प्रथम ( नेशन फस्ट ) चे ध्येय समोर ठेवून 27 वर्षे मुघलां विरुद्ध चा संघर्ष सुरु ठेवला .. आणि राज्य पेशव्यांच्या हाती जायला सुद्धा ताराराणी च जबाबदार आहेत .. शाहु महाराजां नंतर शाहु महाराजांना अपत्य नसल्याने राजगादी चा वाद निर्माण झाला त्यामुळे त्यांनी राजाराम महाराजांचा खरा वारस सर्वंपासुन अज्ञात ठिकाणी ठेवला आहे असे सांगितले सर्वांनी ते मान्य करून त्यांनी सांगितलेला वारस छत्रपती म्हणुन मान्य केला , अन नंतर त्यांनीच तो वारस छत्रपती तोतया ( खोटा ) आहे , असही शपथ घेवून सांगितले .. त्यामुळे पेशव्यांनी पुन्हा एकदा राष्ट्र प्रथम ला प्राधान्य देवुन , एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवलेल राज्य गैरसमजुतीतुन नष्ट होऊ नये , पुन्हा या राज्या मधे दुफळी निर्माण होऊ नये म्हणुन आहे तोच वारस छत्रपती म्हणुन कायम ठेवत नाममात्र अधिकार त्यांच्या हाती ठेवून बाकी सत्ता पेशव्यांच्या हाती ठेवून पेशावर पर्यंत धडक मारली ..
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 6 ай бұрын
*तारा राणी शिस्तीच्या होत्या तर* *कोल्हापुर संस्थान आकसत का गेलं* *करनाटकात विस्तार का नाही पावले???*
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 3 жыл бұрын
फार उपयुक्त वं ज्ञानात भर टाकणारी माहिती मिळाली . विविध माहिती देऊन मराठा इतिहास समजावा अशी अपेक्षा .
@suryakantmulye4507
@suryakantmulye4507 3 жыл бұрын
खूप छान इतिहास वर्णन केलात, खूप खूप आभारी आहोत... अभिमान वाटतो आपल्या सारख्या इतिहास प्रेमिचा...
@shivaji7mande298
@shivaji7mande298 2 жыл бұрын
संभाजी महाराज यांच्या मृत्यू नंतर चा इतिहास कोणत्या कादंबरी त आहे कळवावे?🙏🙏
@sakharamtangade942
@sakharamtangade942 2 жыл бұрын
फारच सुंदर माहिती मिळाली, त्याबद्दल मी आपणास कोटी कोटी शुभेच्छा देत आहे
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 3 жыл бұрын
भाऊबंदकी आणि राज्याची हाव हा महाराष्ट्राला शाप शिवाजीच्या काळापासूनच मिळाला आहे आणि तो आजतागायत. शिवाजीमहाराज ही त्यातून सुटले नाहीत फक्त ते इतके नशीबवान होते की त्यांनी जमवलेले साथीदार त्यांना जीवापलीकडे जपत होते आणि त्यांचा शब्द कधीच खाली पडू देत नव्हते म्हणूनच स्वराज्य उभे करू शकले नाहीतर महाराष्ट्र आज काहीतरी वेगळाच बघायला मिळाला असता मात्र शिवाजीचा वारसा जपणारा आज कुणीच नाही शिवाजीमहाराजांचे पुतळे उभारण्यापेक्षा त्यांचे विचार जपले असते तरच ती शिवाजीमहाराजाबद्दल आदरांजली झाली असती पण विचारात कोण घेतो
@aksha13tv84
@aksha13tv84 2 жыл бұрын
🚩🚩🚩
@virajshinde769
@virajshinde769 2 жыл бұрын
Pure india ki wahi kahani hai wahi bhai
@rajendradive8224
@rajendradive8224 2 жыл бұрын
आपल्या विचारांना मानाचा मुजरा
@rajendradive8224
@rajendradive8224 2 жыл бұрын
फक्त शिवाजी असे एकेरी संबोधन करण्या इतकी आपली लायकी नाही शिवाजी महाराज म्हणा
@freshthemind
@freshthemind 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण बोलण्याची सवय लावा तीच मोठी आदरांजली असेल, पहिले आदराने नाव घ्यायला शिका.
@prathameshjaher1228
@prathameshjaher1228 2 ай бұрын
महाराणी ताराबाईंची बाजू बरोबर होती , असं ज्यांना ज्यांना वाटतंय त्यांनी लाईक करा 👇🏻
@Pawarrushikesh0111
@Pawarrushikesh0111 Жыл бұрын
दोनी ही आमचे दैवत पण आपल्या दोन हि जरी गादया सातारा- कोल्हापुर हित असल्या तरी आपली महत्त्वचि गादी म्हनजे रायगड गादि साठी भंडण्या पेक्षा हिंदुत्वा साठी लढा🚩🚩 मी सातारा त ला महाराजांचा मावळ🚩🚩 जय श्री राम🚩🚩
@Priyanka-cs9rs
@Priyanka-cs9rs 3 жыл бұрын
खरे तर शाहू महाराज च खरे वारीस होते... महाराणी येसूबाई यांनी जर राजाराम राजे यांना पुढचे छत्रपती बनवले नसते तर आज महाराणी ताराराणी छत्रपती झाल्याचं नसत्या.. जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
@Priya-ug7ek
@Priya-ug7ek Жыл бұрын
Hi
@Unknown_Dq
@Unknown_Dq Жыл бұрын
संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर राजाराम महाराजच गादीवर बसणार हे निश्चीत होत ...आणि ज्या ताराबाई नी स्वराज्य लढवले त्यांच्या बरोबर गादीवरून वाद करणे अयोग्यच
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 8 ай бұрын
वारस होते बरोबर पण ती खुद्द खेळी होती स्वराज्य अभेद्य होत जिंकता येत नव्हते म्हणून शाहू यांची सुटका केली गेली फूट पाडण्यासाठी
@unknown_49018
@unknown_49018 6 ай бұрын
जय शाहु महाराज छत्रपती❤
@abagaikwad9891
@abagaikwad9891 6 ай бұрын
औरंग्याने शाहूंना का सोडले. आणि कशावरून तेच खरे शाहू होते. बाळाजी विश्वनाथ म्हणतात म्हणुन? बर ते खरे होते, तर मग त्यांनी स्वता गादीवर न बसता बाळाजी विश्वनाथला का गादीवर बसवले?. आणि त्यांनी औरंग्याच्या ताब्यात असलेल्या आई आणि बहिणीला का नाही सोडवले. धनाजीने गद्दारी केली म्हणुन पेशवाई आली......
@vishalkarale9496
@vishalkarale9496 2 жыл бұрын
आमच्यासाठी छत्रपती फक्त दोनच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज 🙏🙏🙏🙏🙏 बाकी कोण स्वतःला छत्रपती म्हणो वा भोसले म्हणो ते त्यांच्या घरी
@mrunalimayur1826
@mrunalimayur1826 2 жыл бұрын
Kharch bollas dada mla hi hech vatta ,amche 2 nch raje ,naav ghetla tari dolyat pani,
@guruboss2690
@guruboss2690 2 жыл бұрын
Agadi barabar bolalasa bagha 🙏💐💐
@vaibhavs2465
@vaibhavs2465 2 жыл бұрын
Ho pn tararani Aurangabad sobt 18 yrs ladhlya Ani swarhya tikaval
@marathasamrajya2100
@marathasamrajya2100 Жыл бұрын
​@@vaibhavs246518 वर्ष संताजी घोरपडे अन धनाजी जाधव मुघलां विरुद्ध लढले .. राजगादी वर कोणीही नेतृत्व करण्यासाठी नसताना .. राजाराम महाराज अमात्य पद ( अमात्य म्हणजे प्रतिराजा .. राजाचे सर्व अधिकार हाती असणारा )रामचंद्र पंतांकडे देऊन जिंजी च्या किल्यावर होते .. तरी सुद्धा मराठ्यांनी राष्ट्र प्रथम ला प्राधान्य देवुन मोघलां विरुद्ध चे युद्ध 1707 पर्यंत चालु ठेवले ..
@ashasonar55
@ashasonar55 3 жыл бұрын
फार फार आभारी आहोत.व्हिडिओ खूप छान माहिती पूर्ण आहे.💯👌🙏
@freshthemind
@freshthemind 2 жыл бұрын
सर्वच छत्रपती बद्दल आदर हा आहेच, पण ताराराणी नी छत्रपती संभाजी महाराजाच्या नंतर स्वराज्य हे मुगला पासून वाचवले त्यामुळे त्यांचे शौर्य हे स्वराज्यासाठी खूप मोलाचे आहे, वारसदार हा वादच झाला नसता खूप चांगलं झालं असत.
@DINESH96K-g3f
@DINESH96K-g3f Жыл бұрын
@DARSHAN RANSHEVARE bhau tararani ya rani hotya Teva Ani tya Sudha yudh karat hotya
@marathasamrajya2100
@marathasamrajya2100 Жыл бұрын
​​@@DINESH96K-g3f tararani yani 1700 nantar tyancha hatat satta getli , to paryant Aurangjeb Maharashtra yeaun 20 varshe jali hoti .. an tya 20 varsat sambaji maharaj, santaji ghorpade , danaji jadhav yani jivaji baji laun he sawrajay rakle hote .. rajaram maharaj tar amatya pad ramchandra pantan kade sopun jinji la jaun basle hote .. Teva kutlyahi netrutva shivay santaji ghorpade an danaji jadhav yani yudh suru tevle an tech pude peshwa yani suda kele .. sahu maharaj yancha nantar raj varsa cha prashna nirmaan jala Teva pan peshwa yani sataa haatat geun Peshawar paryant dadhak deli ..
@yashwantpatil2180
@yashwantpatil2180 2 жыл бұрын
अत्यंत गोपनीय माहिती आपण दिलीत,धन्यवाद.
@prathameshmundhe1597
@prathameshmundhe1597 3 жыл бұрын
शाहू महाराज की जय 🚩🚩🚩🚩
@abagaikwad9891
@abagaikwad9891 6 ай бұрын
औरंग्याने शाहूंना का सोडले. आणि कशावरून तेच खरे शाहू होते. बाळाजी विश्वनाथ म्हणतात म्हणुन? ही एक चाल होती... बर ते खरे होते, तर मग त्यांनी स्वता गादीवर न बसता बाळाजी विश्वनाथला का गादीवर बसवले?. आणि त्यांनी औरंग्याच्या ताब्यात असलेल्या आई आणि बहिणीला का नाही सोडवले. धनाजीने गद्दारी केली म्हणुन पेशवाई आली......
@dilipadhangle3484
@dilipadhangle3484 3 жыл бұрын
Kahi hi aso Great Tara rani proud of you,,,You are great warriors, Jai hind
@nishantchavan8287
@nishantchavan8287 2 жыл бұрын
1no जाय भवानी जय शिवाजी जय शाहू jay तारा राणी 🚩🚩🚩🚩
@mandar1751
@mandar1751 3 жыл бұрын
Khup sundar 👌👌
@ashabankar131
@ashabankar131 2 жыл бұрын
Khup chan information aste
@ranvirkamble1023
@ranvirkamble1023 Жыл бұрын
Khupch chan mahiti
@milindk12
@milindk12 2 жыл бұрын
खूप अभ्यासपूर्ण चित्रफीत आहे ही. धन्यवाद या माहीतीबद्दल.
@Themarathibana0112
@Themarathibana0112 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@bappasutar8153
@bappasutar8153 2 жыл бұрын
फारच छान
@क्षत्रियमराठा-ण5ढ
@क्षत्रियमराठा-ण5ढ 3 жыл бұрын
जय श्रीराम जय शिवराय
@vipulkadam2043
@vipulkadam2043 3 жыл бұрын
राजे छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो 💙🙏
@abagaikwad9891
@abagaikwad9891 6 ай бұрын
औरंग्याने शाहूंना का सोडले. आणि कशावरून तेच खरे शाहू होते. बाळाजी विश्वनाथ म्हणतात म्हणुन? ही एक चाल होती. बर ते खरे होते, तर मग त्यांनी स्वता गादीवर न बसता बाळाजी विश्वनाथला का गादीवर बसवले?. आणि त्यांनी औरंग्याच्या ताब्यात असलेल्या आई आणि बहिणीला का नाही सोडवले. धनाजीने गद्दारी केली म्हणुन पेशवाई आली......
@nandanimal7247
@nandanimal7247 3 жыл бұрын
Khup chan mahiti sangitali tumhi 🙏🙏🚩🚩🚩
@shivajimhetre6145
@shivajimhetre6145 4 ай бұрын
छान माहिती
@umeshrasal6766
@umeshrasal6766 2 жыл бұрын
शाहू महाराज उत्तरेत जाऊन आले होते, तसेच सर्व राजकारण जाणून होते तसेच ते दूरदृष्टी राखून होते, आणि मुत्सद्दी होते आणि हे योग्यच झाले
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 8 ай бұрын
म्हणून पेशवे नेमले आणि पेशव्यांनी पुणे इथे कारभार नेला आणि सातारा नाममात्र राजधानी राहिली पेशवाई मुळे भीमा कोरेगाव घडलं आणि त्यामुळे इंग्रज आले
@rjpatil
@rjpatil Жыл бұрын
एक नंबर
@sanjayjadhao2375
@sanjayjadhao2375 2 жыл бұрын
छत्रपती शाहू हेच खरे वारसदार होते.....
@shirishshahane7324
@shirishshahane7324 3 жыл бұрын
एक नंबर ...👍
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 2 жыл бұрын
माहिती पूर्ण vdo
@Themarathibana0112
@Themarathibana0112 2 жыл бұрын
धन्यवाद
@vishwajeetpawar6693
@vishwajeetpawar6693 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती
@sukhdevkorvi1330
@sukhdevkorvi1330 Жыл бұрын
🌹🙏 जय जय जय जिजाऊ 🌹🙏 जय जय मुलनिवासी 👍
@mahendrasingparihar4125
@mahendrasingparihar4125 3 жыл бұрын
अति सुंदर
@satishpatil2554
@satishpatil2554 3 жыл бұрын
Mast chan varnan history sangnyachi mandani best👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@siddhantwakharkar1895
@siddhantwakharkar1895 3 жыл бұрын
Ha video ..perfect watala. Aikayla sudha...
@Themarathibana0112
@Themarathibana0112 3 жыл бұрын
Thanks
@vaishalinayakawade6560
@vaishalinayakawade6560 3 жыл бұрын
ताराबाईंनीच राज्य राखलं हेही ध्यानात घ्यायला हवं
@ashokpadulenosevideos5086
@ashokpadulenosevideos5086 3 жыл бұрын
ताराबाई राणी saheb yanni राज्य राखले he खरे आहे pan यसूबाई राणी saheb pan 17 वर्ष swarajya sathich aurngajebache kaidet hoyta na mang shau maharaj aalyanantar tyanla raje karayala have hot na. ।।।
@virajkadam9905
@virajkadam9905 3 жыл бұрын
संभाजीराजे 9 व वर्ष लङले म्हणून तिकल स्वराज्य
@चेतनगायकवाड-ट5त
@चेतनगायकवाड-ट5त 3 жыл бұрын
@@virajkadam9905 बरोबर आहे
@netflixgaming2645
@netflixgaming2645 2 жыл бұрын
@@ashokpadulenosevideos5086 ekdam barobar bhau shahu Maharaj cha haakha pahila hota swarajya ver karan te thorle hote sambhaji Raje che putra hote te pn shevati tarani na aaplya mulala gadhi ver basvaycha hota he samjun yete
@shreswamisamarthmaharaj3458
@shreswamisamarthmaharaj3458 2 жыл бұрын
@@ashokpadulenosevideos5086 बरोबर
@Swami_Sevekari709
@Swami_Sevekari709 3 жыл бұрын
Khupach chan mahiti Dili sir thank you so much
@Diksha_Gauns
@Diksha_Gauns 2 жыл бұрын
Hum ek dusre par tut pade aur iska Portuguese ko Goa mein hua. A humble Lahatriya Maratha from Goa❤
@sjshukla5697
@sjshukla5697 2 жыл бұрын
ताराबाई या महान होत्या
@ashoknaik9146
@ashoknaik9146 9 ай бұрын
सुंदर वर्णन
@maheshmane45
@maheshmane45 3 жыл бұрын
Mast,,👍👍👍
@neelimavaidya8425
@neelimavaidya8425 3 жыл бұрын
छान माहीती दीलीत आभारी आहे
@vishalnarawade5470
@vishalnarawade5470 2 жыл бұрын
शाहू महाराज पहिले हे औरंगजेबाच्या कैदेत हे वयाच्या तिसऱ्या वर्षापासून होते त्यावेळेस या कालखंडात महाराणी तारबाईंनी खरे तर हे स्वराज्य राखले त्यांचा त्याग विसरणे नाही आणि शाहूंना मोगलांनी सोडल्यानंतर शाहूंना छत्रपती विनात्याग छत्रपती पद हे सरसेनापती यांना फोडून मिळाले त्यामुळे महाराणी ताराबाई यांची बाजू ही सत्याची
@chandarkantlende7128
@chandarkantlende7128 2 жыл бұрын
तुमची माहिती फार छान आहे 🙏
@shivrajparit1135
@shivrajparit1135 3 жыл бұрын
Mastach Lay bhari 👌👌👌
@samadhanthakur847
@samadhanthakur847 2 жыл бұрын
खुपचं अप्रतिम माहिती
@KrantiSury3943
@KrantiSury3943 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय सर🚩🚩
@sudhapatole5597
@sudhapatole5597 2 жыл бұрын
Bhari 👌👌👌👌👌👌👌
@ojaswisanket194
@ojaswisanket194 2 жыл бұрын
खाली कंमेंट्स वाचून खूप दुःख होतं. लोक आजही जात-जात करीत आहेत. छ. ताराणिनी स्वराज्य सांभाळलं तर छत्रपती संभाजी राजेंचा वारसा छत्रपती शाहूमहाराजांकडे होता. दोघेही वंदनीय आहेत. उगाच शिवशाही पेशवाई वाद निर्माण न करता आज सर्व मराठी जनतेने एकत्र आले पाहिजे. जय भवानी 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🚩
@aadeshmahajan6059
@aadeshmahajan6059 2 жыл бұрын
Marathe kadi ektra yeuch shakle nahi Doghanna chhatrapati vhaychay Pan swarajya kay Swarajya gela
@arvindpatale714
@arvindpatale714 10 ай бұрын
आज ही तेच चालले आहे ,हा मराठा.हा ब्राह्मन.हा महार आसे घोळ घालून राज्य मात्र घालवणार मग बसा हात चोळीत.उनिदूनी काढीत.आत्ता पर्यंत तेच केले पुढेही तेच 😮
@a3isabhi1
@a3isabhi1 3 жыл бұрын
जबरदस्त
@prashantkaduskar646
@prashantkaduskar646 3 жыл бұрын
Battle between Chatrapati Shahu Maharaj and TaraRani took place at my native village of Kadus near Khed.Proud of it.
@Themarathibana0112
@Themarathibana0112 3 жыл бұрын
Please give any more details if you have about the battle. Or the images of the place where it happened. If they have any references still there.
@sankalpmahadik8956
@sankalpmahadik8956 2 жыл бұрын
@@Themarathibana0112 yes pls
@Music.Movies
@Music.Movies 2 жыл бұрын
अभिमानाची नाही, दुःखाची गोष्ट आहे
@sayujyarandive5128
@sayujyarandive5128 2 жыл бұрын
Happy birthday pillu and hope you have an awesome f88wshhci2020
@Manojshinde7
@Manojshinde7 Жыл бұрын
There is nothing proud of
@sureshsalvi2286
@sureshsalvi2286 3 жыл бұрын
खूप छान
@krantikhapare4942
@krantikhapare4942 2 жыл бұрын
आम्हाला दोघेही पुजनिय..🙏🙏🙏
@amolsarkate5183
@amolsarkate5183 3 жыл бұрын
खुप छान माहीती...
@Themarathibana0112
@Themarathibana0112 3 жыл бұрын
Thanks
@OmparkashSathe
@OmparkashSathe 6 ай бұрын
🚩⚔️🗡️ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️ 🚩⚔️🗡️ छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️ 🚩⚔️🗡️ छत्रपती शाहू महाराज की जय 🚩⚔️🗡️ 🙏🙏🙏
@aum0005
@aum0005 2 жыл бұрын
Tarabai was great..
@vasantadsule5272
@vasantadsule5272 3 жыл бұрын
छान माहिती दिली
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 2 жыл бұрын
हि लढाई नको व्हायला पाहिजे होती केव्हड मोठ स्वराज्य झाल असत 🙏🚩
@kenkaneki4925
@kenkaneki4925 Жыл бұрын
Pan Swarajya motha zalach ki ,paar Attock paryant pohchla ki
@sairajpatil9345
@sairajpatil9345 Жыл бұрын
बाळाजी विश्वनाथ मुळे सगळं झालं....
@KARANGAMER96
@KARANGAMER96 Жыл бұрын
Bhau hi mahiti kutun milali
@Raunak_Yadav-Yaduvanshi
@Raunak_Yadav-Yaduvanshi Жыл бұрын
थोरले छत्रपती उदयन महाराज भोसले ( थोरली गादी राजधानी सातारा ) 👑 त्या काळामध्ये थोरल्या पुत्रालाच वंश परंपरागत गादी वर बसण्याचा अधिकार होता . जय महाराष्ट्र जय स्वराज्य 🚩
@ajayladekar2925
@ajayladekar2925 Жыл бұрын
समोरचा ईतिहास ऐपिसोड टाका
@mansingnavanalenavanale7413
@mansingnavanalenavanale7413 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देणाऱ्या गणोजी शिर्के व कान्होजी शिर्के यांचे नंतर काय झालं
@kisanbhagat5702
@kisanbhagat5702 3 жыл бұрын
First लाईक
@Themarathibana0112
@Themarathibana0112 3 жыл бұрын
Thanks
@dnyaneshwarmenge360
@dnyaneshwarmenge360 2 жыл бұрын
Khup changla presentation ajun video baghyala aavadtil kasla confusion nahi straight and clearly information
@Themarathibana0112
@Themarathibana0112 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@annadatabaliraja2753
@annadatabaliraja2753 3 жыл бұрын
khup bhari
@gauravbachhav5087
@gauravbachhav5087 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gJSZpJJ-o9iFbrc antim Hindu samrat
@kisantiwatne5278
@kisantiwatne5278 2 жыл бұрын
आभार.
@perfectbhujalservekshan9967
@perfectbhujalservekshan9967 3 жыл бұрын
Chhan mahiti dilit
@Themarathibana0112
@Themarathibana0112 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏
@ravishibe1415
@ravishibe1415 3 жыл бұрын
छान
@yashwantsahasrabudhe6647
@yashwantsahasrabudhe6647 2 жыл бұрын
Best.
@sonaldi.6634
@sonaldi.6634 3 жыл бұрын
Khupp chaan 👌👌👍keep it up ....surely like to view more vdos like this
@mayurvarkar9966
@mayurvarkar9966 6 ай бұрын
शंभूराजे ह्यचा मुलगा खरा वारसदार महाराणी ताराबाई ह्यांना एकदा पण नाही का वाटलं आपण येसू बाई ना सोडवायला पाहिजे म्हणून
@arati_hujare
@arati_hujare 2 жыл бұрын
प्रत्येक छत्रपती आपल्या सगळ्या मराठा लोकांसाठी देवच आहेत.. सगळ्या छत्रपतींनी त्यांच्या त्यांच्या कार्यकाळात जशी परिस्थिती होती जशी गरज होती तसे त्यांनी निर्णय घेतले असतील.. त्यांचं चूक की बरोबर हे ठरविण्या इतके आपण लायकीचे आहोत अस मला तरी वाटत नाही.. ते होते म्हणून आपण आपला महाराष्ट्र आणि पर्यायाने भारत देश सुरक्षित आहे.. नाहीतर आज सगळा भारत देश हिरव्या चादरी मध्ये झाकून गेला असता.. आपली मंदिर दिसलीच नसती जाईल तिथे फक्त मशिदी दिसल्या असत्या.. इतिहासात जे झालं ते झालं त्याचे परिणाम फार वाईट झाले तर नाहीत ना.. झाले स्वराज्याचे तुकडे पण समाधान इतकंच की ते चालवणारे शिवाजी महाराजांचे वंशज च होते.. नंतरच्या काळात कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही राज्यांनी एकमेकांची पुत्रे दत्तक घेतलीच आहेत.. छत्रपती शाहू महाराजांना पुत्र न्हवता त्यामुळे त्यांनी महाराणी ताराराणी यांच्या नात वलाच दत्तक घेतले होते..त्यामुळे दिसताना जरी दोन गदया असल्या तरी कुल आणि वंश एकच आहे.. आज ही कोल्हापूरचे छत्रपती आपली जबाबदारी चोख बजावत आहेत यात वादच नाही.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@adhikshinde1852
@adhikshinde1852 2 жыл бұрын
Good job
@Harry-d3z4u
@Harry-d3z4u Ай бұрын
साम्राज्य विस्ताराचा जर विचार केला तर छत्रपति शाहू महाराज हे सर्वांत मोठें छत्रपती होते..पण तरी ही इतिहासात त्यांना योग्य स्थान देण्यात आले नाही..आज ही कितीतरी लोकांना छत्रपति शाहू महाराज माहितीच नाही..काही मूर्ख तर मी असे ही पाहिले जे राजश्री शाहू महाराज यांनाच छत्रपती शाहू महाराज समजतात😂😂😂
@Nv9724
@Nv9724 3 жыл бұрын
धनाजीराव जाधवांनी महाराणी ताराबाई यांना ऐनवेळी धोका द्यायला नको होता...आधी किंवा नंतर गेले असते तर एकवेळ क्षम्य होतं...पण प्रत्यक्ष युध्दात पक्ष बदलणं अक्षम्य आहे
@rahuljadhav9658
@rahuljadhav9658 3 жыл бұрын
Right
@pankajvaishampayan2546
@pankajvaishampayan2546 2 жыл бұрын
Right
@kartikkartik846
@kartikkartik846 2 жыл бұрын
यांस जबाबदार महत्वकांशी बाळाजी विश्वनाथ भट होय..... ज्याने मुत्सद्दी पणाने धनाजी रावास शाहू राजांच्या बाजूने वळवले...
@AmolPatil-cc6xz
@AmolPatil-cc6xz 2 жыл бұрын
yach dhanaji jadhava ne Santaji na dhoka dila hota.
@Kudkeravikant
@Kudkeravikant 2 жыл бұрын
Right
@keshavmarathe7160
@keshavmarathe7160 3 жыл бұрын
Jay Bhavani Jay Shivaji.
@prathmeshrajpure9245
@prathmeshrajpure9245 Жыл бұрын
छत्रपती शाहू महाराज की जय
@akashaykolate9004
@akashaykolate9004 Жыл бұрын
आम्ही दोघांसोबत ❤️❤️❤️
@sujatamali2511
@sujatamali2511 Жыл бұрын
संभाजी महाराजांनी जर राजाराम महाराजांना गादीवर बसविले नसते तर ताराराणी स्वराज्याचा छत्रपती झाल्याचं नसते.. हे त्यांनी विसरून गेले वाटते.,. खरे छत्रपती तर शाहू महाराजच आहेत.... जय शिवाजी.. जय शंभुराजे
@abagaikwad9891
@abagaikwad9891 6 ай бұрын
औरंग्याने शाहूंना का सोडले. आणि कशावरून तेच खरे शाहू होते. बाळाजी विश्वनाथ म्हणतात म्हणुन? ही एक चाल होती. ते संभाजीपुञ शाहू नाहीत अशीही शंका त्यावेळी व्यक्त केली होती.. बर ते खरे होते, तर मग त्यांनी स्वता गादीवर न बसता बाळाजी विश्वनाथला का गादीवर बसवले?. आणि त्यांनी औरंग्याच्या ताब्यात असलेल्या आई आणि बहिणीला का नाही सोडवले. धनाजीने गद्दारी केली म्हणुन पेशवाई आली......
@Raunak_Yadav-Yaduvanshi
@Raunak_Yadav-Yaduvanshi Жыл бұрын
आताच्या बदलत्या राजकारणा मध्ये मुंबई व महाराष्ट्र ला राजसाहेब ठाकरे ची गरज आहे. जय हिंद जय महाराष्ट्र 🚩 मनसे अध्यक्ष हिंदू महा नायक महाराष्ट्र हृदय सम्राट मराठी मनाचे सन्मानबिंदू श्री मान राज साहेब ठाकरे 👑
@atulbhagwat1555
@atulbhagwat1555 2 жыл бұрын
ताराराणीनी तेच केल जे सोयरा मा साहेबांच्या मनात होत
@rohitraut4911
@rohitraut4911 Жыл бұрын
Tararani Swarajya Sathi ladhlya pan aplya sarkhya lokana tye Samjet nahi hyech dukh .
@jayshrikadam1742
@jayshrikadam1742 3 жыл бұрын
फार छान माहिती दिली👌🏻👌🏻
@jayawantsapkal876
@jayawantsapkal876 3 жыл бұрын
जय शिवराय
@shamraorakshe3197
@shamraorakshe3197 2 жыл бұрын
Good
@madhavgore6467
@madhavgore6467 2 жыл бұрын
Great Tara Rani
@aakashpatil8548
@aakashpatil8548 2 жыл бұрын
छत्रपती शाहू महाराज जरी गादीवर आले तरी कारभार पेशवेकडे जाणार यांची महाराणी ताराराणी यांना कल्पना होती
@sachinkadam1241
@sachinkadam1241 3 жыл бұрын
महाराणी येसूबाई ह्या राजाराम राजांसाठी कैद झाल्या होत्या
@umeshkadam8332
@umeshkadam8332 2 жыл бұрын
Chatrapati shahu Maharaj Mali ka pathava
@siddharthatate7908
@siddharthatate7908 2 жыл бұрын
Jai hind
@meenanakhate6357
@meenanakhate6357 2 жыл бұрын
Very good video. Kindly prepare more videos on sahu maharaj
@sarangdhande9107
@sarangdhande9107 2 жыл бұрын
Great analysis
@ishwarmande5295
@ishwarmande5295 2 жыл бұрын
Jay tararani 🔥🔥
@dipalisawant9021
@dipalisawant9021 2 жыл бұрын
दोघेही आदरणीय पण भाऊबंदकी ही बहुधा सृष्टीच्या निर्मितीपासून चालत आलेली व्यथा तिची पुनरावृत्ती चालू रहाणार जरतरला काही स्थान नसते
@tanajimandale7962
@tanajimandale7962 2 жыл бұрын
खरोखर हे युध्द व्हायला नको होते. पराक्रमी ताराराणी व संभाजीराजेंचे पुत्र शाहु यांच्यात समझोता होऊन ताराराणींच्या मार्गदर्शनात शाहुंना छत्रपती म्हणुन स्वराज्य चालवावयास पाहीजे मग पेशवाई न येता स्वराज्य टिकुन स्वराज्याची वाढ झाली असती!🙏🙏
@abagaikwad9891
@abagaikwad9891 6 ай бұрын
औरंग्याने शाहूंना का सोडले. आणि कशावरून तेच खरे शाहू होते. बाळाजी विश्वनाथ म्हणतात म्हणुन? ही एक चाल होती. ते संभाजीपुञ शाहू नाहीत अशीही शंका त्यावेळी व्यक्त केली होती. बर ते खरे होते, तर मग त्यांनी स्वता गादीवर न बसता बाळाजी विश्वनाथला का गादीवर बसवले?. आणि त्यांनी औरंग्याच्या ताब्यात असलेल्या आई आणि बहिणीला का नाही सोडवले. धनाजीने गद्दारी केली म्हणुन पेशवाई आली......
@Logan-l7n
@Logan-l7n 3 ай бұрын
पेशवाई आल्यानंतरही स्वराज्य टिकल आणि वाढल बरं का😂😂
@sikandarsikandar6721
@sikandarsikandar6721 3 жыл бұрын
Jay Shivray
@jitendrabargaje2039
@jitendrabargaje2039 3 жыл бұрын
बाळाजी विश्वनाथ नावाच्या भटबामाणाने धनाजी जाधवांना शाहुमहाराजांकडे वळवून मराठेशाही राखली नाहीतर भाउबंदकीतच मराठेशाही संपली असती.
@jitendrabargaje2039
@jitendrabargaje2039 3 жыл бұрын
@@KMS_BISMARK मराठी माणसा .... बालाजी विश्वनाथ बामण होते . देशमुखी ही वतनदारी आहे ती सर्व जातीत असते.
@rajdeshmukh1233
@rajdeshmukh1233 3 жыл бұрын
@@jitendrabargaje2039 चित्पावन हे ब्राह्मण होते याला पेशवाई पूर्वीचा पुरावा द्या..
@theoneaboveall6633
@theoneaboveall6633 3 жыл бұрын
मग छत्रपती राजाराम महाराजांच्या काळातसुद्धा रामचंद्र पंत अमात्य हे हुकूमतपनाह होते हे लक्षात घ्या. म्हणजे छत्रपतींच्या अनुपस्थितीत राज्यकारभाराचे सगळे निर्णय घेण्याचे अधिकार. आपण कोणी छत्रपतींच्या निर्णयावर शंका उपस्थित करू शकत नाही कारण ते सर्वस्वी अयोग्य आहे. हे भट बामन सारख्या वेड्या जातीयवादी संकल्पना तिथे कामाच्या नाही. आणि हो बालाजी बल्लाळ हे कोकणस्थ ब्राह्मण होते.
@theoneaboveall6633
@theoneaboveall6633 3 жыл бұрын
@@rajdeshmukh1233 महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाच्या गॅझेट मध्ये पहा, स्पष्ट पणे लिहिलं आहे की बाळाजी बाजीराव ब्राह्मण होते.
@rajdeshmukh1233
@rajdeshmukh1233 3 жыл бұрын
@@theoneaboveall6633 are chitpavan samaj brahman aahe Yala peshwaipurvicha purava dya asa mhanalo aahe. peshwai nantar cha nahi. Peshwai nantar cha ithas badalala gela aahe., chitpavan hi koli samajachi ek shakha aahe. Sahyadri khand vach. , parshuramane kolyapasun chitpavanchi nirmiti keli.
@satya-lh4xz
@satya-lh4xz Жыл бұрын
पेशवे स्वामी निष्ट होते...शेवट पर्यंत छत्रपती शाहु महाराजाशी एकनिष्ठ राहिले..
번쩍번쩍 거리는 입
0:32
승비니 Seungbini
Рет қаралды 182 МЛН