Рет қаралды 44,516
#BolBhidu #NithariCase #AllahabadHighCourt
१७ वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेने संपूर्ण देशाला हदरवून टाकलं होतं. उत्तरप्रदेश मधील निठारी या गावातील एका नाल्यात सुमारे १९ मुलींचे सांगाडे सापडले होते. पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर हळुहळु घटनेचा उलगडा होत गेला आणि या नाल्याच्या जवळच्या घरात राहणाऱ्या मोनिंदर सिंह आणि सुरेंद्र कोली यांनीच हे खून करून सांगाडे नाल्यात फेकल्याचं समोर आलं. त्यानंतर गाझीयाबादच्या सीबीआय कोर्टाने या दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली होती.
मात्र या दोघांनी या शिक्षेविरोधात अलाहाबाद हाय कोर्टात अपिल केलं होतं. आता अलाहाबाद हाय कोर्टाने या दोघांचं अपील स्वीकारून दोघांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निठारी हत्याकांड चर्चेत आलंय. नेमकं १७ वर्षांपूर्वी निठारी गावात काय घडलं होतं. कोली आणि मोनिंदर यांनी या मुलींच्या हत्या का केल्या. नेमकं निठारी हत्याकांड काय होतं पाहूयात या व्हिडीओच्या माध्यमातून…
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/