Рет қаралды 6,237
दीपक नागरगोजे यांनी बीड जिल्ह्यातील आर्वी गावात शांतीवन या संस्थेची स्थापना केली आहे. उसतोडणी कामगार, तमासगीर कलावंत, आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी शांतीवन काम करत आहे. शांतीवन प्रकल्प देणग्यांवर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण व्हावा हे दीपक यांचे स्वप्न आहे.
विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
#Marathiinspiration #SwayamTalks